topkhabar24.in
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स
No Result
View All Result
Monday, December 22, 2025
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स
No Result
View All Result
topkhabar24.in
No Result
View All Result
Home ब्लॉग

९ दिवस उभी राहण्याची प्रथा, उभी नवरात्र !

Top Khabar24 by Top Khabar24
September 29, 2025
in ब्लॉग
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना आणि श्रद्धेचा उत्सव असतो. पांडे नावाच्या वाई तालुक्यातील गावात उभी नवरात्र ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. नवरात्रमध्ये जे लोक नवस बोलतात, ते नवसकरी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करतात. या अनोख्या उपवासाने “सर्व मनोकामना पूर्ण होतात” अशी या गावातील, तसेच परिसरातील लोकांची धारणा आहे. यावर्षीही नऊ दिवस उभे राहून काळभैरवनाचा जागर गावात करण्यात आला आहे. या परंपरेला अनुसरून जे चालतं त्यात, 9 दिवस जमिनीवर बसायचं नाही; ही कडक गोष्ट पाळावी लागते. मग ती पाळत असताना उपवास धरणारे लोक ही उभी राहूनचं आपली झोप पुर्ण करतात. खरतरं या अनोख्या गोष्टीमुळेच येथील नवरात्रीला “उभ्याची नवरात्र” या नावाने संबोधलं जांत. सध्याच्या घडीला देशभरात शारदीय नवरात्र उत्सव हा जोरदार सुरू आहे. नवरात्रीत, पहिले घटस्थापना करत देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरात सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रुपांची स्थापना करण्यात येते. या स्थापनेनंतर नऊ दिवस अनेक भक्त उपवास सुरू करतात. हे उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. काहींचा उपवास हा नऊ दिवसांचा असतो मात्र काही जण रोज एक वेळ जेवून उपवास धरतात. तर काही व्यक्ती केवळ उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. त्यातचं अनेकजण चप्पल न घालण्याचा तर काही मंडळी इतर वस्तुंचाही नऊ दिवस त्याग करतात. अर्थातचं ज्याला जसं जमेल तशी तो मनोभावे देवीची पूजा-अर्चना करत राहतो.

साताऱ्यातील पांडे हे बारा बलुतेदारांचं गाव आहे. दरवर्षी या गावातील 350 ते 400 लोक देवीचा उपवास करतात. हा उपवास करताना हातात काठी घेऊन गावभर आरती केली जाते. या नवरात्रीत हिंदूंसोबतचं गावातील मुस्लीम समाजही यात चांगल्या प्रमाणात सहभागी होताना पहायला मिळतो. या उपवासात तेल, मीठ, तिखट पूर्णपणे टाळलं जातं. ते फक्त गोड पदार्थ, फळं आणि दूध घेतात. खास बाब म्हणजे, संपूर्ण नऊ दिवस ते बसत नाहीत. आधार फक्त काठीचा. झोपेसाठी ते झोपाळ्यावर छाती टेकवून, एक पाय वर घेऊन उभ्यानेचं झोपतात. येथील गावकऱ्यांचा विश्वास आहे की, जितकी सेवा कठीण तितकं फळ मोठं मिळतं. या भक्ती, त्याग आणि श्रद्धेच्या परंपरेमुळे दरवर्षी हजारो लोक पांडे गावात देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात. आपल्या मनातून इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो. तर मंडळी सातारा जिल्ह्यातील या उभ्या नवरात्री विषयी तुम्हाला काही माहिती होती का? तुमच्याकडे अशी कोणती अनोखी प्रथा चालते का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाते. उपास, जागरण, आरत्या आणि भजनांनी वातावरण भक्तिमय होतं. स्त्रीशक्ती, संयम आणि भक्तीचा संदेश यातून दिला जातो. ही नऊ दिवसांची साधना म्हणजे श्रद्धा, त्याग आणि आशेचं प्रतीक असतं. नवरात्रीच्या विविध आराधना आपणं पाहतोचं पण सध्या सातारा जिल्ह्यातील एक अनोखी प्रथा समोर आलेली पहायला मिळाली आहे. ही प्रथा ९ दिवस उभी राहण्याची आहे. म्हणजे नेमकं काय याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पांडे नावाच्या वाई तालुक्यातील गावात उभी नवरात्र ही परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे. नवरात्रमध्ये जे लोक नवस बोलतात, ते नवसकरी घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत उभे राहून नवस पूर्ण करतात. या अनोख्या उपवासाने “सर्व मनोकामना पूर्ण होतात” अशी या गावातील, तसेच परिसरातील लोकांची धारणा आहे. यावर्षीही नऊ दिवस उभे राहून काळभैरवनाचा जागर गावात करण्यात आला आहे. या परंपरेला अनुसरून जे चालतं त्यात, 9 दिवस जमिनीवर बसायचं नाही; ही कडक गोष्ट पाळावी लागते. मग ती पाळत असताना उपवास धरणारे लोक ही उभी राहूनचं आपली झोप पुर्ण करतात. खरतरं या अनोख्या गोष्टीमुळेच येथील नवरात्रीला “उभ्याची नवरात्र” या नावाने संबोधलं जांत. सध्याच्या घडीला देशभरात शारदीय नवरात्र उत्सव हा जोरदार सुरू आहे. नवरात्रीत, पहिले घटस्थापना करत देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरात सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रुपांची स्थापना करण्यात येते. या स्थापनेनंतर नऊ दिवस अनेक भक्त उपवास सुरू करतात. हे उपवास करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. काहींचा उपवास हा नऊ दिवसांचा असतो मात्र काही जण रोज एक वेळ जेवून उपवास धरतात. तर काही व्यक्ती केवळ उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. त्यातचं अनेकजण चप्पल न घालण्याचा तर काही मंडळी इतर वस्तुंचाही नऊ दिवस त्याग करतात. अर्थातचं ज्याला जसं जमेल तशी तो मनोभावे देवीची पूजा-अर्चना करत राहतो. तर मंडळी सातारा जिल्ह्यातील या उभ्या नवरात्री विषयी तुम्हाला काही माहिती होती का? तुमच्याकडे अशी कोणती अनोखी प्रथा चालते का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Tags: devinauratranavratrapande gonsanskritisataraubhi navratrawai
Previous Post

मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, मराठवाड्यातील पुराने केलेल्या नुकसानाने काय गमावलं?

Next Post

समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next Post
समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

October 11, 2025

Categories

  • Uncategorized (2)
  • आंतरराष्ट्रीय (3)
  • चित्रपट (1)
  • टॉप खबर (22)
  • निवडक बातमी (2)
  • ब्लॉग (1)
  • मनोरंजन (4)
  • राजकारण (18)
  • राष्ट्रीय (1)
  • विज्ञान-तंत्रज्ञान (1)
  • शिक्षण (2)
  • स्पोर्ट्स (5)

सर्वाधिक वाचलेले

  • समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

    समर्थ शेलारची दुहेरी झेप विभागीय आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • महिलांच्या जोशाने गाजला “उडान नारीशक्ती रन”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ५ जानेवारीला उडान नारीशक्ती रन साठी सुमारे ११ हजार महिलांची नोंदणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • BMC निवडणूकांमधे कोणते फॅक्टर महत्वाचे ठरतील? ठाकरे गट विरूध्द शिंदे गटाची रणनीती काय असू शकते?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • बारामतीत पुन्हा पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
topkhabar24.in

© 2025 Top Khabar24

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • टॉप खबर
    • राजकारण
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • बिझनेस
    • शिक्षण
    • स्टार्टअप
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फॅशन
    • फूड अड्डा
    • पर्यटन
  • मनोरंजन
    • चित्रपट
    • म्युझिक
    • गेमिंग
  • ब्लॉग
  • व्हिडिओ
  • विज्ञान-तंत्रज्ञान
    • मोबाईल
    • ॲप्स
    • गॅझेट
  • स्पोर्ट्स

© 2025 Top Khabar24

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In